Rohit Sharma’s Statement: “मला फलंदाजी करणे आणि…” तब्बल ४८७ दिवसानंतर शतक केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य …

Rohit Sharma’s Statement: रोहित शर्माने ४८७ दिवसांनंतर इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले. यापूर्वी त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावले होते.

त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने ३३८ दिवसांनी शतक ठोकले. त्याचे शेवटचे शतक मार्च २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत झाले होते.

IND vs ENG 2nd ODI:  अखेर रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ संपला, तब्बल एवढ्या दिवसांनी ठोकले शतक..!

Rohit Sharma’s Statement: शतकानंतर रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य ..

सामन्यानंतर रोहित म्हणाला, “मला फलंदाजी करणे आणि संघासाठी धावा करणे खूप आवडले. ही मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकदिवसीय सामन्यात कशी फलंदाजी करायची हे मी आधीच ठरवले होते.”

“एकदिवसीय क्रिकेटचा फॉरमॅट टी-२० पेक्षा वेगळा आहे आणि तो कसोटीपेक्षा लहान आहे. मला जास्त वेळ क्रीजवर राहायचे होते आणि माझे संपूर्ण लक्ष त्यावर होते. स्टंपकडे येणाऱ्या चेंडूंना कसे तोंड द्यायचे आणि अंतर कसे शोधायचे याची मी स्वतःला तयार केले होते.”

Rohit Sharma's Statement: “मला फलंदाजी करणे आणि..." तब्बल ४८७ दिवसानंतर शतक केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य ...
Rohit Sharma’s Statement: “मला फलंदाजी करणे आणि…” तब्बल ४८७ दिवसानंतर शतक केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य …

त्याने शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचेही कौतुक केले आणि म्हणाला, “गिल हा एक उत्तम खेळाडू आहे, तो परिस्थितीला त्याच्यावर वर्चस्व गाजवू देत नाही आणि त्याची आकडेवारी हे सिद्ध करते.


हेही वाचा:

IND vs ENG 2nd ODI:  अखेर रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ संपला, तब्बल एवढ्या दिवसांनी ठोकले शतक..!

Leave a Comment